गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व रोहिणी व मृग नक्षत्राच्या पावसाने उजनी धरण पाणलोट क्षेत्रासह माढा तालुक्यात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खरीप पिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ...
खरीप हंगाममाकरिता जिल्ह्यात महिनानिहाय रासायनिक खताचा पुरवठा करण्यासाठी कृषी आयुक्तालयाकडून खत उत्पादक कंपन्यांना ८८ हजार ७०० मे.टन आवंटन वितरित करून देण्यात आलेले आहे. ...
कोळीबांधव रोज पहाटे ४:०० वाजता समुद्राच्या भरतीवेळी उसळलेल्या लाटांमध्ये मोठी लांब जाळी खांद्यावर घेऊन जातात. एक जाळे पकडण्यासाठी २० ते ३० जण तरुण लागतात. दुपारपर्यंत रापण करीत मासेमारी करतात. ...
ॲड. प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या विरियातो यांचा पराभव करण्यासाठी भाजपने सर्व ताकद लावली होती पण लाेक पैसा तसेच सत्तेपुढे न वाकता समाज कार्यकर्त्यांला न्याय दिला आहे. ...
तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू १२ जून रोजी विजयवाडा येथे आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ७४ वर्षीय नायडू चौथ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत. यामध्ये या निवडणुकीदरम्यान एका चेहऱ्यानं मात्र फार मेहनत घेतली होती. ...