मी जाईन तेव्हा विकसित भारत तुमच्या हाती सोपवूनच जाईन, मी प्रत्येक क्षण देशासाठी जगत आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी पार्कवरील महायुतीच्या भव्य सभेत काढले. ...
उद्धवजी तुम्हाला जे बोलायचं असेल ते बोला; पण ४ तारखेला आम्हीच देणार आहोत जबरदस्त टोला...’ असे म्हणत रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ...