साखरेसह उपपदार्थांना बाजारपेठेत चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची एफआरपी देऊन सर्वच साखर कारखान्यांकडे पैसे जादा शिल्लक राहतात. पण, ते शेतकऱ्यांना दिले जात नसल्याचा गेल्या दोन वर्षातील अनुभव आहे. ...
मतदान केंद्रावर खोलीत असलेल्या कर्मचारी तसेच बाहेरच्या जिल्ह्यातील हिंदी भाषिक पोलिस कर्मचाऱ्यांकडून थेट नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे दिसून आले. ...
loksabha Election - २०१९ च्या विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये अडीच अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला होता असा दावा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीनं केला आहे. ...