बीड : कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या दृष्टीने पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ...
औरंगाबाद : स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात असलेल्या तलाठी सज्जांना अद्यापही हक्काची जागा मिळालेली नाही. मराठवाड्यात आजही २२०० पैकी तब्बल २१०० तलाठी सज्जांचे काम भाड्याच्या इमारतीतून सुरू आहे. ...
गेवराई : तालुक्यातील तांदळा येथे मंगळवारी रात्री विठ्ठल किसन सिरसट (वय ५५) हे पुरात वाहून गेले होते.पुरामध्ये एक व्यक्ती वाहून गेल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. ...
नजीर शेख, औरंगाबाद शहराचे नागरिक म्हणून आपली काही जबाबदारी आहे. नैसर्गिक आपत्ती तसेच अपघात आणि आग, असे धोके लक्षात घेऊन शहरातील नागरिकांनीच एकत्र येऊन ‘सिटी डिझास्टर मॅनेजमेंट टीम’ तयार करायला हवी. ...
जगदीश पिंगळे , बीड मराठवाड्यातील पीक लागवडीच्या एकूण क्षेत्रापैकी ५० टक्केच्यावर जमिनी नापिक होत असून जमिनीतील कर्बाचे प्रमाण केवळ ०.३ ते ०.५ पर्यत गेले आहे. ...