आज २० मे रोजी नाशिक जिल्ह्यातील बाजारसमित्या मतदानामुळे बंद आहेत. मात्र राज्यातील इतर ठिकाणी कांदा लिलाव झाले असून आजचा कांदा बाजारभाव काय होता? ते जाणून घेऊ ...
देशात नोकऱ्या वाढल्याचे हे प्रमाण आर्थिक वर्ष २०१७-१८ नंतर सर्वाधिक असल्याचा दावा सीएमआयईने केला आहे. शेती आणि सेवा क्षेत्राने मिळून सर्वाधिक ३५ ते ४० टक्के नोकऱ्या दिल्या आहेत. उद्योगांनी दिलेल्या नोकऱ्यांचे प्रमाण २५ टक्के इतके आहे. ...
Fact Check: लोकसभा निवडणूक प्रचारात राहुल गांधी संविधानावरून भाजपावर टीका करत आहेत. त्यावेळी ते हाती लाल रंगाचं कव्हर असलेलं संविधान दाखवतायेत त्यावरून सोशल मीडियात ते चीनचं संविधान असल्याचा दावा केला जात आहे. ...