न्यायालय म्हणाले की, भ्रष्टाचार हा कर्करोगाप्रमाणे आहे. त्यामुळे • केवळ सामान्यांवरच परिणाम होत नाही, तर देशाची आर्थिक वाढ आणि नोकरशाहीची कार्यप्रणालीही बिघडत आहे. भ्रष्टाचार निर्मूलन करणे, हा एखाद्या संस्थेचा हेतू असू शकत नाही, असे म्हणणे कायद्याच्य ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, राज ठाकरे यांना स्वतः फोन करून शपथविधी समारंभाचे निमंत्रण दिले होते. ...
यासंदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, "नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी 'पीएम श्री' योजना आणण्यात आली आहे. ही सर्व केंद्रीय विद्यालये आणि नवोदय विद्यालयांसाठी असेल. कारण त्यांना इतर शाळांसाठी एक मॉडेल बनवणे हा उद्देश आहे. ...