शालार्थ वेतन प्रणालीतील घोळ शिवाय संबंधितांच्या संकल्पना स्पष्ट नसणे आणि कार्यालयीन दफ्तर दिरंगाईमुळे जि. प.च्या २७00 शिक्षकांचे एप्रिल महिन्याचे वेतन मे महिना संपायला आला ...
तालुक्यातील ४२ सहकारी संस्था अंतर्गत येणार्या शेतकर्यांची सहकारी सोसायटीचे कर्ज नसल्याच्या दाखल्यासाठी संस्थेचे गटसचिव मिळत नसल्याने उन्हातान्हात पायपीट सुरू होती. त्यामुळे कर्ज ...
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्यावर प्राणघातक हल्ला करीत विळ्याने शरीरभर वार केले. यात ती गंभीर जखमी झाली असून सेवाग्राम रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. ...
जालना : वीज कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने मस्तगड येथील कार्यकारी अभियंता विभाग क्र. १ यांच्या कार्यालयासमोर मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. ...
जंगल क्षेत्रातील वनसंपदेचे संरक्षण करण्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्यासोबतच गावांमध्ये आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी बोर अभयारण्य परिसरातील १२ गावांमधील आदिवासी समाजबांधवांना ...
जालना : शेतकर्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देणे, शेतीपूरक व्यवसाय उभारणे या माध्यमातून शेतकर्यांचा आर्थिक स्तर ऊंचावण्यासाठी समूह शेतीच्या योजनेस पाठबळ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ...
आकाशात ढग दाटू लागले. शेतकर्यांची पेरणीकरिता लगबग सुरू झाली. पूर्वी ढग दाटताच धुळ पेरणी पद्धत होती; मात्र निसर्गाची साथ बियाण्यांच्या वाढत्या किमती यामुळे शेतकर्यांनी याकडे पाठ फिरविली आहे. ...
अहमदनगर: शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ भाजपाकडून सेनेकडे घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. ...
अहमदनगर : देशात आणि जिल्ह्यात मिळालेल्या अभूतपूर्व यशाने भाजपात उफाळलेले गटबाजीचे महाभारताचे पर्व संपेल असे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटत असतानाच दुसरा अंक सुरू झाला आहे. ...