आपण रेल्वेमधून सर्वाधिक प्रवास केला असून येथे कोणतीही जातपात नाही़ रेल्वे सर्वांना जोडते़ विविधतेने नटलेल्या या देशात रेल्वेने राष्ट्रीय एकात्मता साधली ...
देशातील लोकसभा निवडणूक जनतेच्या अपेक्षांची निवडणूक होती. अपेक्षापूर्ती केल्यास जनता डोक्यावर घेईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ...
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ‘मुद्यांवर आधारित पाठिंबा’ दिल्यानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक देखील रालोआला पाठिंबा देणार आहेत ...
संत गाडगेबाबा नावाची गडचांदूर येथील मजुरांची वसाहत आगीने पार होरपळून निघाली आहे. टिचभर पोटासाठी मोलमजुरी करून आयुष्याचा गाडा कसाबसा ते चालवित होते. ...
तालुक्यातील मुरूमगाव पोलीस मदत केंद्रांतर्गत येणार्या बेलगावमध्ये शनिवारच्या रात्री ९.४५ वाजता नक्षलवाद्यांनी ३८ वर्षीय बांधकाम कंत्राटदाराची गोळ्या घालून हत्या केली ...
मनसे हा पक्ष संपूर्ण राज्यात पसरलेला नाही. त्यामुळे स्वबळावर सत्ता मिळविणे हे स्वप्न साकार करण्यासाठी लागणारी प्राथमिक बाब असलेली राज्यव्यापी संघटना या पक्षाकडे नाही ...