नियमानुसार खते व बियाण्यांची विक्री न करणार्या जिल्ह्यातील कृषी केंद्राची कृषी विभागाच्या पथकाने पहाणी केली यात अनियमितता आढळून आल्याने ४0 लाख रुपयांच्या बियाण्यांवर विक्रीबंदीचे आदेश देण्यात ...
शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनासुद्धा शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे, याकरिता शासनाने ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत गाव खेड्यात योजना कार्यान्वित केल्या आहेत. गावातील नळाच्या टाक्या भरण्याकरिता ...
वरोरा तालुक्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास जोरदार वार्यासह पावसाने हजेरी लावली. यात वरोरा शहरातील शासकीय निवासस्थान असलेल्या पोलीस वसाहतीमधील घरांचे छप्परे उडाली तर वीज पडून एका ...
जिल्ह्यातील काही शिक्षकांनी पदोन्नती आणि वेतनवाढीसाठी नवीन शक्कल लढविली आहे. नोकरी करीत असतानाच बी.एड्.ला प्रवेश घेऊन एकाच वेळी शिक्षण आणि शिक्षकाची नोकरी करीत शासनाची दिशाभूल केली आहे. ...
उन्हाळा आला की ग्रामीण भागात काही प्रमाणात पाण्याची टंचाई भासत असते, हे पोंभुर्णा तालुक्याचे समीकरण आहे. थेंब-थेंब पाण्यासाठी कोसोदूर पायपीट करण्याची पाळी नेहमीच मायमाऊलींच्या नशिबी कोरलेली. ...
मोहाडी तालुक्यातील खडकी गटग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बोंडे गावाशेजारील वन विभागाच्या जागेत कोका व ढिवरवाडा येथील नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. सदर जागेत ढोरफोडी, क्रिकेटचे मैदान, ...
वैनगंगा नदी काठावर असलेल्या पूरग्रस्त पिपरी चुन्ही आणि रेंगेपार गावाच्या पुनर्वसन प्रश्नावरुन नदी पात्रात जलसमाधी घेणारे आंदोलनकर्ते दिल्ली दरबारात पोहोचले आहेत. यामुळे गावकर्यांचे अच्छे दिन येणार ...