मनपा कारभारात सत्ताधारी खाविआकडून निर्णयप्रक्रियेत विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीने खाविआचा पाठिंबा काढून घेत असल्याचे जाहीर केले आहे. ...
सामूहिक पाणी योजनांतर्गत असलेल्या गावांमध्ये स्वतंत्र पाणी योजना राबविण्याच्या विषयावरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीअधिकारी आणि अध्यक्ष यांच्यातील मतभेद सर्वसाधारण सभेत उघड झाले. ...
अमृतसरमधील सुवर्णमंदिर येथे आयोजित एका कार्यक्रमात शीख नेत्याला बोलू न दिल्याने सुवर्ण मंदिरा्च्या आवारात दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. ...
राज्य सरकारने फळबागांना प्रोत्साहन देण्यासाठी ब्रँड अँम्बेसेडर म्हणून अमिताभ बच्चन यांची नियुक्ती करण्याचा विचार सुरु केला आहे. विशेष म्हणजे बिग बींनीही या बाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ...
महाराष्ट्रातील मुसलमान संतांनी चौदाव्या-पंधराव्या शतकापासून सर्वधर्मीयांमध्ये व पंथीयांमध्ये एकात्मता प्रस्थापित करण्याचा जो प्रयत्न केला, तो अत्यंत लक्षणीय आहे ...