छोट्या छोट्या निर्णयांसाठी लागणारा विलंब आणि थंडावलेल्या निर्णय प्रक्रियेचा फटका राज्यातील लघु उद्योगांना बसला असून गेल्या चार वर्षात राज्यातील ४८९४ लघुउद्योग बंद पडले आहेत. ...
राज्य शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात आल्यानंतर आता बुधवारपासून शहरातील सर्व महाविद्यालयांचे प्रथम वर्षाचे प्रवेश सुरू होणार आहेत. ...
केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचा आदेश केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी दिला आहे. ...