घरफोड्यांचे सत्र थांबविण्यात अमरावती शहर पोलीस दलाला सपशेल अपशय आले असताना, सुरक्षा प्रदान करू न शकणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांपैकी एकाही अधिकाऱ्यावर पोलीस आयुक्तांनी कारवाई केलेली नाही. ...
रोहिणी नक्षत्र पूर्ण कोरडे गेले. मृगाची सुरूवात होऊन १० दिवस लोटले तरीही पावसाचा पत्त्ताच नाही. शेतीची मशागत आटोपलेली. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेले. अखेर ही प्रतीक्षा संपली. ...
उस्मानाबाद : शहरे तंटामुक्त करण्यासाठी शासनाकडून करण्यात आलेले नियोजन कागदावरच राहिले असून, प्रायोगिक तत्त्वावर औरंगाबादेतही अल्पप्रतिसाद मिळाला आहे़ ...
वालूर: सेलू तालुक्यातील वालूर येथील झीरोफाटा रस्त्यावरील एका कृषी दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख ३८ हजार ५२० रुपयांचे कपाशीचे बियाणे लंपास केल्याची घटना १८ जून रोजी पहाटे घडली. ...
मधुकर सिरसट , केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणाला तडे गेले असून एक किमी अंतरापर्यंतची भिंत खचली आहे. त्यामुळे धरणाखालील गावांना धोका निर्माण झाला आहे. ...
विठ्ठल भिसे, पाथरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना वेळेच्या आत मजुरी मिळावी, यासाठी शासनाने योजनेमध्ये आमूलाग्र बदले केले़ ...
गेल्या काही दिवसांपासून सफाळे परिसरात दिवस-रात्र वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार सुरू असून, नागरिकांसह व्यापारीवर्ग व छोट्या उद्योजकांना मोठा फटका बसला. ...