शेतकऱ्यांनी सुधारित व देशी बियाण्यांचा वापर करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राज वानखेडे यांनी केले आहे. कोरडवाहू क्षेत्रातील विशेषत: जिवतीसारख्या अतिदुर्गम व पहाडी तालुक्यात सोयाबीन, तूर, ...
केंद्र शासनाने २००४ मध्ये बेरोजगार व गरीब आदिवासींच्या उत्थानाकरिता स्वाभिमान योजना सुरू केली. या योजनेंतर्गत भूमिहीन बेरोजगार आदिवासी युवकांना चार एकर कोरडवाहू व चार एक ...
काही दिवसापूर्वी खेड्यापाड्यात केवळ मराठी माध्यम असलेल्या शाळा होत्या. आता मात्र गावागावांत कॉन्व्हेंट संस्कृती आली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचा कल इंग्रजीकडे वळत असल्याने मराठी ...
पारंपरिक रोवणी पद्धतीला फाटा देत आता जिल्ह्यातील शेतकरी यांत्रिकीकरणाद्वारे रोवणीचे काम करणार आहे. यासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणार असून हालचालिही सुरु झाल्या आहेत. प्रशिक्षणाचा पहिला ...
पुढील आठवड्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून अर्ज भरताना तालुक्यातील गोजोली येथील वासुदेव पोचू डोंगरे व लक्ष्मी मोहुर्ले यांनी बनावट जातपडताळणी प्रमाणपत्र सादर केले. ...
उघड्यावर खाद्य पदार्थाची विक्री करू नये, यासाठी कठोर कायदा तयार करण्यात आला असला तरी चंद्रपूर शहरात मात्र उघड्यावर अन्न पर्दार्थाची विक्री केली जात आहे. वळवाच्या पावसाला सुरूवात झाली ...
तालुक्यातील चिचटोला येथे जलजन्य आजाराचे रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागाद्वारे सर्वेक्षण करून सात रुग्णांना स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...
पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून यासाठी नगर परिषदेद्वारे शहरातील निम्या नाल्याची साफसफाई करण्यात आली नाही. त्यामुळे मान्सूनपूर्व तयारी झाली नसल्याचे दिसून येते. अनेक वॉर्डातील ...
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ४२ नुसार जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय शेतजमिनीचा वापर अकृषक प्रयोजनासाठी करता येत नाही. त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम ...