वसमत : जिल्ह्यातील तिन्ही नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे तीन महिन्याचे वेतन अद्याप मिळाले नाही. वेतनाअभावी कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. वेतन त्वरित न मिळाल्यास काम बंद करण्याचा ...
अरूण चव्हाण, जवळा बाजार हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार ही सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. १९८० पासून तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी वेळोवेळी केली जात असताही अद्याप याकडे शासनाने गांभिर्याने ...
चंद्रमुनी बलखंडे, आ.बाळापूर राज्य शासनाने नुकतेच ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून नवीन पालघर जिल्हा निर्मिती केल्याने आता आखाडा बाळापूरकरांच्याही आशा पल्लवीत झाल्या असून ...
उस्मानाबाद : कृषी बँक कर्मचाऱ्यांना एप्रिल अखेर मिळणारी लिव्ह सॅलरी अद्याप मिळाली नसल्याचे निवेदन कृषी बँक कर्मचारी संघटनेने शनिवारी जिल्हा बँकेच्या प्रशासनाला दिले आहे. ...
उस्मानाबाद : जिल्ह्यातील अंगणवाड्या या सर्वांसाठी पथदर्शक ठराव्यात, तेथे करण्यात येणारे लहान मुलांचे संगोपन उत्कृष्टरित्या व्हावे, यासाठी जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे ...