सावली तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या सायखेडा गावात मागील १५ दिवसांपासून तापाची साथ पसरली आहे. संपूर्ण गावच तापाने फणफणत असून अद्यापही आरोग्य यंत्रणा या गावात पोहचली नाही. ...
खरीप व रबी हंगामात बियाणे खरेदी करताना टंचाई, बोगस बियाणे, वाढते दर आदि बाबींचा सामना नेहमी शेतकर्यांना करावा लागतो. यामध्ये शेतकरी मोठय़ा प्रमाणात भरडले जात असतात. ...
कोरपना तालुक्यातील ५४ ग्राम पंचायती अंतर्गत येणार्या ११३ गावांपैकी सुमारे ५0 पेक्षा अधिक गावांत पाणी टंचाईची भीषण परिस्थिती बघता पंचायत समिती स्तरावर कृती आराखडा तयार करण्यात आला. ...
शासकीय कर्मचारी सेवारत असताना त्यांच्या खात्यात भविष्य निर्वाह निधी जमा केला जातो. या निधीतून आता त्यांना धार्मिक यात्रा करण्यासाठी ना परतावा तत्वावर रक्कम काढण्याची मुभा देण्यात आली आहे. ...
पाथर्डी : भगवानगडाचे सध्याचे महंत डॉ. नामदेवशास्त्री सानप यांना अमेरिकेला जायचे होते. मात्र मुंडे यांनीच शास्त्री यांच्यातील गुण हेरून गडाचे महंत होण्याची सूचना केली. ...
२ जूनच्या रात्री कोठारी परिसरात वादळाने अक्षरश: कहर केला. रात्री ८ वाजेपासून १२ वाजेपर्यंत वादळाचे थैमान सुरू होते. चार तास चाललेल्या वादळात अंदाजे २00 ते २५0 घरांचे नुकसान झाले. ...