दारू पिणाऱ्या शंभरातून किमान दहा व्यक्ती रोज दारूचे व्यसन करतात. त्यामुळे श्रम, वेळ, पैसा वाया जातो. मात्र त्याला त्याचे काहीही वाटत नाही. म्हणूनच दारूचे व्यसन हा आपल्या देशातील सर्वात गंभीर आजार ...
उन्हाळ्यात बहुतेक जण बाहेरगावी फिरायला जाण्याचा किंवा देवदर्शनासाठी जाण्याचा बेत आखतात. यात वयोवृद्धांचा समावेश जास्त असून सवलत मिळत असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या ‘आवडेल तिथे प्रवास’ या ...
तालुक्यात येत्या खरीप हंगामात कापसाच्या पेऱ्यात वाढ होणार असून सोयाबीनच्या पेऱ्यात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसाचेही प्रमाण यंदा कमी असणार अशी शक्यता असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत ...
नजिकच्या कानगाव येथील रहिवासी भाऊराव महादेव भरडे (६५) यांची मौजा कानगाव येथे ५ एकर शेती आहे. दि.२० मे रोजी अचानक वादळ व विजेच्या कडकडाट झाला. वादळात शेतातील गोठ्यावर वीज पडली. ...
धडक सिंचन योजनेंतर्गत आर्वी उपविभागातील मंजूर सिंचन विहिरीचे काम अनुदानाअभावी रखडले आहे. यात आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील लाभार्थी गत सहा वर्षापासून सिंचन विहिरीच्या अनुदानाची प्रतीक्षा करीत आहे. ...
आर्वी व कारंजा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली़ या वादळी पावसाचा मात्र अनेक गावांना तडाखा बसला़ कारंजा तालुक्यात ४० घरांची पडझड झाली तर अनेकांचे नुकसान झाले़ आर्वी तालुक्यात वृक्ष ...
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बोईसरच्या वरूण बरणवान या तरूणाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०१३ या वर्षी घेतलेल्या परीक्षेत देशात ३२ वा तर महाराष्ट्र राज्यात तिसरा येण्याचा बहुमान मिळविला आहे. ...
शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी एन. नवीन सोना आणि जि.प.मुख्यकार्यपालन अधिकारी उदय चौधरी यंत्रणेसह सेलू तालुक्यातील नवरगाव(हेटी) या दुर्गम शुक्रवारी सायंकाळी दाखल झाले. ...
वडकून सब स्टेशनला वीजपुरवठा करणारी भूमिगत वाहिनी डहाणू रेल्वे पुलानजीक शुक्रवारी मध्यरात्री जळली. दरम्यान, किनाऱ्यालगत गावांचा वीजपुरवठा खंडीत झाली. ...
धूम्रपान केल्याने कॅन्सरसारखे दुर्धर आजार होऊन आतापर्यंत हजारो लोकांचा बळी गेल्याचे पुढे आल्यावर केंद्र शासनाने धूम्रपानविरोधी कायदा अंमलात आणला असला तरी या कायद्याचे पालन ...