चंद्रमुनी बलखंडे, आ.बाळापूर राज्य शासनाने नुकतेच ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून नवीन पालघर जिल्हा निर्मिती केल्याने आता आखाडा बाळापूरकरांच्याही आशा पल्लवीत झाल्या असून ...
उस्मानाबाद : कृषी बँक कर्मचाऱ्यांना एप्रिल अखेर मिळणारी लिव्ह सॅलरी अद्याप मिळाली नसल्याचे निवेदन कृषी बँक कर्मचारी संघटनेने शनिवारी जिल्हा बँकेच्या प्रशासनाला दिले आहे. ...
उस्मानाबाद : जिल्ह्यातील अंगणवाड्या या सर्वांसाठी पथदर्शक ठराव्यात, तेथे करण्यात येणारे लहान मुलांचे संगोपन उत्कृष्टरित्या व्हावे, यासाठी जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे ...
परभणी : जिल्हा पोलिस दलात भरती प्रक्रिया सुरू झाली असून, या प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्याला रविवारपासून प्रारंभ होत आहे़ मैदानी चाचणीसाठी पोलिस प्रशासनाने तयारी पूर्ण केली ...
उस्मानाबाद : श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या वतीने क्रीडा संकुलाच्या देखभाल-दुरूस्तीसाठी स्वउत्पन्न वाढविण्यासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे़ ...
पाथरी : मागील काही महिन्यांपासून शहरात बंद असलेला गुटखा विक्री व्यवसाय पुन्हा सुरू झाला आहे. पोलिस ठाण्यासमोरच गुटखा विक्री केंद्र असल्याने या प्रकाराला पोलिसांची मदत आहे ...