नैसर्गिक संतुलनासाठी जमिनीवर ३३ टक्के वनक्षेत्र असणे आवश्यक असताना नुकत्याच घेण्यात आलेल्या एका सर्वेक्षणाअंती वनक्षेत्र हे केवळ २१ टक्के असल्याला धक्कादायक अहवाल हाती आला आहे. ...
अहमदनगर: मंगळवारी रात्री झालेल्या वादळी पावसाचा फटका शहरातील पाणी पुरवठ्याला बसला. वीज वाहक तारा तुटल्याने वसंत टेकडी येथील पाणी उपसा करणारे पंप बंद पडले. ...
संत गाडगेबाबांनी ग्रामसफाई सोबतच समाजातील अनिष्ठ रुढीतील मानसिक घाण साफ करण्याचे कार्यही हाती घेतले होते. संत गाडगेबाबांच्या अशा क्रांतिकारी व तर्कशुध्द विचारांची समाजाला गरज असल्याचे ...
मानवाच्या मूलभूत गरजांपैकी पाणी अत्यंत महत्त्वाचे घटक आहे. स्वच्छ पाणी पिणे आरोग्यासाठी गरजेचे आहे. मात्र हे करीत असताना शेतजमिनीवर दिवसेंदिवस रासायनिक खतांचा वाढत असलेला वापर ...
अहमदनगर : पुणे महामार्गावरील कायनेटिक चौकाजवळील रेल्वे उड्डाणपुलावर बुधवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास एस.टी. बस आणि लक्झरी बस यांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत ...
जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी चांदूरबाजार तहसील कार्यालयाला बुधवारी सकाळी ११.३0 वाजता अचानक भेट दिली. गारपीटग्रस्तांचे अनुदान शेतकर्यांच्या बॅंक खात्यात अद्याप जमा झाले नसल्याचे ...
संत गाडगेबाबांची निर्वाणभूमी वलगावच्या विकास आराखड्यांतर्गत मंजूर निधीतून पेढी नदीच्या पुनरूज्जीवन कार्याला प्रत्यक्षात सुरूवात झाली आहे. ४0 कोटींच्या या विकास आराखड्यांतर्गत प्राप्त ...
बारावी म्हणजे आयुष्याचा ‘टर्निंग पॉईंट’. त्यामुळे वर्षभराच्या कठीण परिश्रमानंतर निकालाबाबतची उत्सुकता कोणाला असणार नाही? परंतु ऑनलाईन निकाल प्रक्रियेत एका ‘क्लिक’आड दडलेले यशापयश जाणून ...