मानवाच्या मूलभूत गरजांपैकी पाणी अत्यंत महत्त्वाचे घटक आहे. स्वच्छ पाणी पिणे आरोग्यासाठी गरजेचे आहे. मात्र हे करीत असताना शेतजमिनीवर दिवसेंदिवस रासायनिक खतांचा वाढत असलेला वापर ...
अहमदनगर : पुणे महामार्गावरील कायनेटिक चौकाजवळील रेल्वे उड्डाणपुलावर बुधवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास एस.टी. बस आणि लक्झरी बस यांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत ...
जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी चांदूरबाजार तहसील कार्यालयाला बुधवारी सकाळी ११.३0 वाजता अचानक भेट दिली. गारपीटग्रस्तांचे अनुदान शेतकर्यांच्या बॅंक खात्यात अद्याप जमा झाले नसल्याचे ...
संत गाडगेबाबांची निर्वाणभूमी वलगावच्या विकास आराखड्यांतर्गत मंजूर निधीतून पेढी नदीच्या पुनरूज्जीवन कार्याला प्रत्यक्षात सुरूवात झाली आहे. ४0 कोटींच्या या विकास आराखड्यांतर्गत प्राप्त ...
बारावी म्हणजे आयुष्याचा ‘टर्निंग पॉईंट’. त्यामुळे वर्षभराच्या कठीण परिश्रमानंतर निकालाबाबतची उत्सुकता कोणाला असणार नाही? परंतु ऑनलाईन निकाल प्रक्रियेत एका ‘क्लिक’आड दडलेले यशापयश जाणून ...
पारनेर : पारनेर तालुका बाजार समितीत बुधवारी चांगल्या कांद्याला क्विंटलमागे तीनशे रूपयांनी भाववाढ मिळून एकवीसशे रूपये भाव मिळाल्याची माहिती सभापती काशिनाथ दाते यांनी दिली. ...
पारनेर : ‘तुम्ही मला बारा ते पंधरा वर्षे पारनेर साखर कारखाना चालविण्यास द्या, मी इॅथेनॉल प्रकल्प, वीजनिर्मिती प्रकल्प राबवतो व बारा वर्षांत कारखाना कर्जमुक्त करून सभासदांच्या ताब्यात देतो, ...