अहमदनगर : जिल्ह्यात सुरू असलेल्या वादळाचा फटका नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथील महिलेला बसला आहे. अंगावर भिंत पडून जखमी झालेल्या शांताबाई गिते या ठार झाल्या आहेत. ...
गड किल्ल्याच्या दुरवस्थेवर केंद्र शासनाचे पूर्णपणो दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत या गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी आपण रान पेटवणार असल्याचा इशारा युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी दिला. ...
श्रीरामपूर : महाराष्ट्रात काँक्रिटची जंगले उभी राहत असतानाच परराज्यातील लोंढेच्या लोंढे मुंबई, पुण्यात येऊन स्थिरावत असल्याने निवासाचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. ...