अंतर्गत संघर्षाला धार्मिक रंगही आला असून, एक स्वतंत्र आणि एकसंध देश म्हणून इराकच्या अस्तित्वालाही धोका निर्माण झाला आहे. भारतासह अन्य देशांचे नागरिक तेथे अडकले आहेत आणि आयएसआयएसने विरोधकांचे नुकतेच केलेले शिरकाण पाहता मानवी संकटही गंभीर बनले आहे. ...
पौर्वात्य जगाला भारतीय आणि चिनी समृद्ध अशी संस्कृती लाभली. इतिहासलेखनाचा प्रारंभ चीनमध्ये ग्रीकांच्या पूर्वी झालेला होता. चिनी लोकांना ऐतिहासिक दृष्टी होती. विल ड्युरंट चीनला इतिहासकारांचा स्वर्गलोक मानतात. ...
लष्करी राजवट आणि लोकशाही शासनव्यवस्था यांच्यामधल्या झगड्यात थायलंड पुरता पिचून निघाला आहे. थायलंडमध्ये आधुनिक काळात अशाप्रकारे लष्करानं सत्तेची सूत्रं आपल्या हाती घेण्याचा हा तब्बल एकोणिसावा प्रकार आहे. ...
स्वातंत्र्यपूर्व काळात देशकार्यासाठी घरादारावर निखारा ठेवणारे मोठय़ा संख्येने होते. स्वातंत्र्यानंतर मात्र स्वार्थाने बरबटलेले राजकारण सुरू झाले. ज्यांनी त्याला आळा घालायचे ते त्यात सापडले व वाहवत गेले. लोकशाही व्यवस्था ही प्रबुद्ध लोकांसाठी असते व तस ...
दहशतवादाचा प्रश्न केवळ भारताला भेडसावत आहे असे नाही. तो चीनलाही तितकाच भेडसावतो आहे आणि पाकिस्तानलाही; बदलत्या परिस्थितीमध्ये या आंतरराष्ट्रीय प्रश्नाकडे डोळसपणे पाहणे गरजेचे आहे. ...
प्राण्यांना घेऊन चित्रपट करणं नवं नाही. मात्र आपल्याकडे ते बघवत नाही. ‘कान महोत्सवा’त पाहिलेल्या चित्रपटात ज्या पद्धतीनं मांजर व विशेषत: कुत्र्याचा वापर करून घेण्यात आला आहे, त्याला तोड नाही. ते सगळं मानवी भावनांशी जोडून घेण्यात आलं होतं हे विशेष! ...
मराठी पत्रकारितेला मोठा इतिहास आहे; पण याचबरोबर निबंधकार, उत्तम वक्ता व साहित्यिक अशा विविध क्षेत्रांत आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारे थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे कै. शिवराम महादेव परांजपे! त्यांची १५0वी जयंती येत्या २७ जून रोजी आहे. त्यानिमित्त त्य ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींची आई हिराबेन यांचे अपहरण केले तर आपण मोदींकडून काहीही करवून घेऊ शकतो असे पोस्ट एका तरुणाने फेसबुकवर टाकल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ...