फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकणा-यांसोबतच तो मजकूर लाईक व शेअर करणा-यांवरही गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दिला आहे. ...
देहरादून येथे २००९ साली खोट्या चकमकीत एका निरपराध एमबीए तरूणाची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या १७ पोलिसांना सीबीआय न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे ...
'सबका साथ, सबका विकास' हेच सरकारचे ध्येय असल्याचे सांगत महागाई कमी करणे, काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन,२०२२ पर्यंत प्रत्येक कुटुंबासाठी पक्के घर व २४ तास वीज अशा अनेक मुद्यांचा अजेंडा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अभिभाषणात मांडला. ...
मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार व जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदने कराचीतील दहशतवादी हल्ल्यासाठी थेट भारताला जबाबदार ठरवले आहे. ...
जी-७ राष्ट्रांची शिखर परिषद ब्रुसेल्स या बेल्जियमच्या राजधानीत भरली असताना वॉशिंग्टनमधून हिलरी क्लिंटन आणि मॉस्कोतून व्लादिमीर पुतीन यांच्यातील शीतयुद्धाने भडका घेतला आहे. ...
महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तीन राज्यांत यावर्षी विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत़ भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकार या राज्यांत नव्या राज्यपालांची नियुक्ती करू शकते़ ...