ज्याच्या नावातूनसुद्धा संगीत वेगळं होऊ शकत नाही, असा प्रयोगशील संगीतकार म्हणजे आनंद मोडक! त्यांचा प्रत्येक श्वास आणि ध्यास हा संगीतासाठीच होता. या मनस्वी कलावंताला सुरेल संगीत सहजतेने देण्याची दैवी देणगी लाभलेली होती. कविमित्र सुधीर मोघे यांच्या निध ...
कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी कष्ट करावेच लागतात. या कष्टाच्या प्रवासात सुख आणि दु:ख ओघानेच आले; परंतु या दु:खाचे अवडंबर करणे म्हणजे आपल्या साध्यापासून स्वत:ला दूर नेणे होय. त्यामुळे उत्तम व्यक्तिमत्त्व घडण्यात आपणच अडथळा निर्माण करतो. ...
माधव मंत्री म्हणजे एक शिस्तबद्ध, वरून कठोर दिसणारं, पण जिव्हाळा, माया, प्रेम असणारं असं व्यक्तिमत्त्व होतं. त्यांचा माझा संबध आला, तो अर्थातच क्रिकेटमुळं. कळत नकळत त्यांचा माझ्यावर, माझ्या खेळावर बराच प्रभाव पडत गेला. ...
क्रिकेटविश्वात माधव मंत्री यांचा सर्वदूर जिव्हाळ्याचा, प्रेमाचा संपर्क होता. त्यामुळेच त्यांच्या निधनाने सारेच हळहळले. त्यांची कडवी शिस्त आणि खेळातील शास्त्रशुद्धताही लक्षणीय होती. त्यापलीकडे एक माणूस म्हणून ते अतिशय चांगले होते. त्यांच्या चाहत्यांन ...
थंडीच्या दिवसांत पडणारा पाऊस, एकाएकी मोठय़ा प्रमाणात वाढणारे तापमान आणि मॉन्सून आगमनाच्या दिवसांत होणारे बदल यांचा भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्याचा हा आढावा.. ...
‘कान’ म्हणजे सिनेमावाल्यांचं काशी विश्वेश्वर! जगभरच्या दिग्दर्शकांना आपला चित्रपट सर्वप्रथम ‘कान’मध्ये दाखविला जावा, असं मनापासून वाटतं. नुकत्याच पार पडलेल्या ‘कान’ महोत्सवात झळकलेल्या आणि ठसा उमटवलेल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांचा मागोवा थेट कानम ...
समाजसुधारणा ही काही एका दिवसात होणारी गोष्ट नाही. परंतु, गेल्या पन्नास वर्षांत झालेली अधोगती कमी करायची असेल, तर शिक्षणपद्धतीपासून प्रशासकीय सुधारणा हे तर हवेच; परंतु आपल्या कर्तव्याचे भान येणे सर्वांत महत्त्वाचे आहे. ...
हेरटमधला हल्ला ‘लष्करे तय्यबा’ या पाकिस्तानी संघटनेनं केला असण्याची शक्यता आहे. लष्करे तय्यबा ही स्पेशयलाइज्ड संघटना आहे. परदेश, विशेषत: भारत हे या संघटनेचं कार्यक्षेत्र आहे. मुंबईवरचा हल्ला याच संघटनेनं केला होता. भारतद्वेषातून झालेला हल्ला दुर्लक ...
टेनिससाठी ‘विंबल्डनने जसे आपले जागतिक स्थान निर्माण केले आहे, तसेच ‘न्यूझीलंड’ हा देश जागतिक स्तरावर गोल्फसाठी करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून काम करत आहे. तेथील शासनाने मोकळ्या जागांवर ४00 हिरवीगार मैदाने उभारली आहेत. त्याविषयी.. ...