तालुक्यात शासकीय जमिनीवर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणाचा सपाटा सुरू आहे. गावागावांत अतिक्रमणावरून अशांततेचे वातावरण निर्माण होत आहे. मात्र स्थानिक महसूल यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका ...
खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शेतकर्यांची मशागतीसोबतच बी-बियाण्यांसाठी लगबग सुरू झाली आहे. शेतकर्यांना खरीप हंगाम चांगला घेता यावा म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने १५४५ कोटींच्या ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात व्यापारीच शेतकर्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. ते कुठेही शेतमाल खेरदी करीत असल्याने शेतकर्यांची पिळवणूक होत आहे. मात्र बाजार समितीचे त्याकडे ...
सांगोला : महुद बु॥ (ता. सांगोला) येथून सोमवारी सकाळी पावणेआठ वाजता नाट्यमयरित्या चोरीस गेलेला मालट्रक अवघ्या चोवीस तासात मंगळवारी ‘लोकमत’मधून प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या आधारे पंढरपुरातच सापडला आहे. ...
जिल्हय़ातून वाहणार्या नद्या प्रदूषित झाल्या असून बेशरम आणि जलपर्णीच्या विळख्यात अडकल्या आहे. मूळ पात्र अरुंद झाले असून दरवर्षी नदी तिरावरील शेकडो गावांना त्यामुळे पुराचा फटका बसतो. ...
जलसंधारणाची कामे मोठय़ा प्रमाणावर घेण्यात आली नाही. त्यामुळे यावर्षी नागरिकांना पाणीटंचाईच्या ज्या झळा सोसाव्या लागल्या त्यापेक्षा आणखी तीव्र टंचाईला पुढील वर्षी तोंड द्यावे लागेल, ...
यावर्षी अतवृष्टी आणि नंतर गारपिटीने खरीप व रबी हंगामात मोठय़ा प्रमाणात नुकसान सहन केल्यानंतर पुन्हा एकदा शेतकरी खरिपाच्या तयारीला लागला आहे. त्यासाठी तो पैशाची जुळवाजुळव करीत आहे. ...
चक्रीवादळासारख्या आलेल्या सोसाट्याच्या वार्याने उमरखेड तालुक्यातील चातारी, ब्राम्हणगावसह अनेक गावांना अवघ्या पाच मिनिटात उद्ध्वस्त केले. वादळात टिनपत्रे पत्त्यासारखी उडून गेली. ...
प्रचंड वादळात घरावरील टिनपत्रे उडून जाऊ नये म्हणून घरावर चढून दगड ठेवताना चक्क टीनपत्र्यासह एक इसम २00 फूट उडून गेला. एका वीज खांबावर डोके आदळल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला. ...