वैष्णव यांनी आपले वेगळे रूप दाखवत २००४ ते २०१४ या दहा वर्षांच्या काळातील यूपीए सरकारला रेल्वेशी संबंधित सर्व १० महत्त्वाच्या पैलूंवर पूर्णपणे अपयशी ठरवले. ...
मला माझ्या वडिलांच्या निधनाच्या दिवशी जसे वाटले तसेच दु:ख आज होत आहे. ही शोकांतिका खूप मोठी आहे आणि वायनाडला उभे करण्याचे काम खूप मोठे आहे, असे राहुल गांधी म्हणाले. ...
कुल्लू जिल्ह्यात आणखी एका ढगफुटीच्या घटनेत सात जण बेपत्ता झाले आहेत. शिमला जिल्ह्याच्या सीमेवरील समेजमध्ये तीन लोक बेपत्ता आहेत. मलाणा धरणही फुटल्याचे वृत्त आहे. ...
Digital Crop Survey : ई पीक पाहणी अधिक अचूकरित्या व्हावी यासाठी केंद्र सरकारने डिजीटल क्रॉप सर्वे हा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यामुळे अधिक अचूक माहिती सरकारपर्यंत पोहचणार आहे. ...