मनसे हा पक्ष संपूर्ण राज्यात पसरलेला नाही. त्यामुळे स्वबळावर सत्ता मिळविणे हे स्वप्न साकार करण्यासाठी लागणारी प्राथमिक बाब असलेली राज्यव्यापी संघटना या पक्षाकडे नाही ...
कल्याण पंचायत समितीअंतर्गत असणार्या १३ ग्रामपंचायतींना २०१२ मध्ये देण्यात आलेले संगणक काही दिवसांत गायब झाल्याने ग्रामपंचायत सदस्यांकडून प्रशासनास जाब विचारला जातो आहे. ...
दिल्लीत पडून असलेल्या मुंबईच्या प्रश्नांची सोडवणूक करून मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवू, असा विश्वास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्त केला ...
जयपूर-अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने रविवारी दुपारी १२ वाजता बोरीवली येथील राहत्या घरी निधन झाले ...
काँग्रेसच्या वाट्याच्या रिक्त जागा भरून मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार होणार होता. परंतु नावांच्या बाबतीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यातील तीव्र मतभेद ...