कोचच्या दारावर उभे राहून मोबाईलवर गप्पा मारणारे अनेक प्रवासी बोलण्याच्या ओघात कोचखाली पडतात. गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात जाण्याची पाळी येते. अनेकदा अवैध व्हेंडर्सकडून ...
विदर्भातील ११ जिल्ह्यातील बीपीएल कुटुंबासाठी आगामी महिन्यामध्ये येणार्या उत्सवातंर्गत ३९ हजार ३८६ क्विंटल साखर मंजूर करण्यात आली आहे. यापैकी ३ हजार ६४४ क्विंटल साखर भंडारा जिल्ह्याला मिळणार आहे. ...
राहुरी : वादळी पावसामुळे घराची भिंत अंगावर पडून ६६ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी राहुरी तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने अनेक घरांची पडझड झाली. ...
जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने जगातील ९१ देशामधील १६00 शहरांचा हवेच्या गुणवत्तेबाबत नुकताच अहवाल प्रकाशित करण्यात आला. मात्र या अहवालात अमरावतीला वायू प्रदूषणाचा धोका नाही, ...
नैसर्गिक संतुलनासाठी जमिनीवर ३३ टक्के वनक्षेत्र असणे आवश्यक असताना नुकत्याच घेण्यात आलेल्या एका सर्वेक्षणाअंती वनक्षेत्र हे केवळ २१ टक्के असल्याला धक्कादायक अहवाल हाती आला आहे. ...
अहमदनगर: मंगळवारी रात्री झालेल्या वादळी पावसाचा फटका शहरातील पाणी पुरवठ्याला बसला. वीज वाहक तारा तुटल्याने वसंत टेकडी येथील पाणी उपसा करणारे पंप बंद पडले. ...