राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणाच्या माध्यमातून कोणतीही ठोस योजना सादर करण्यात नरेंद्र मोदी सरकार अपयशी ठरले आहे, असा स्पष्ट आरोप विरोधी पक्षांनी केला. ...
कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनीही जिल्हा बॅँकेच्या प्रशासक मंडळासोबत चर्चा करून कारखाना सुरू करण्याबाबत सुवर्ण ‘तोडगा’ काढण्याचे प्रयत्न चालविले आहेत. ...
बंडू खांडेकर, दिंद्रूड गारपिटीतून शेतकरी सावरतो, ना सावरतो तोच वादळ-वाऱ्यात सापडला आहे. शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्यात अनेकांची घरे पडली असून, संसार उघड्यावर आले आहेत. ...