बियास नदीत वाहून गेलेल्या हैदराबाद अभियांत्रिकी महाविद्यालयातील २५ विद्यार्थ्यांपैकी आणखी एका विद्यार्थ्याचा मृतदेह आज बुधवारी बाहेर काढण्यात बचाव दलाला यश आले़ ...
सूर्य आग ओकत असून अंगाची काहिली होत आहे. अशा स्थितीत प्रत्येक जण गारव्याच्या शोधात असतो. बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला. त्यामुळे कालवा दुथडी ...
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव नेमका कशामुळे झाला, यावर विचार मंथन करण्यासाठी अखेर १५ जूनचा मुहूर्त निघाला. जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली आहे. ...
देशात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रातील विदर्भात होतात़ त्यातही पॅकेजग्रस्त सहा जिल्हे वर्धा, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, अकोला, वाशीम येथे शेतकरी आत्महत्यांचा वेग अधिक आहे. ...
कारंजा तालुक्यातील विविध शिक्षण संस्थांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शालेय पोषण आहार (मध्यान्ह भोजन) तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आष्टी तालुका मेळावा गुरुदेव सेवा मंडळ सभागृह ...
मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे़ रस्त्याचे काम आणि शहराच्या कृत्रिम सौंदर्यीकरणासाठी हिरव्या वृक्षांची मात्र सर्रास कत्तल केली जात आहे़ समुद्रपूरला सुशोभित करण्यासाठी सुमारे दीडशे ...