नैसर्गिक शेतीतील उत्पादने ही नागरिकांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असून राज्यातील २५ लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे कृषी विभागाचे उद्दिष्ट आहे. ...
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयात पैसे वाटत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार राडा घातला होता. आता या प्रकरणी दोन महत्वाच्या अपडेट आल्या आहेत. ...
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर भीमा नदीच्या पात्रात कर्नाटक सरकारने १३३ कोटी रुपये खर्चुन नवीन बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्यात उभय राज्यातील शेतीसाठी पाण्याचा साठा करण्यात येणार आहे. ...