आठ हजार लोकसंख्या असलेल्या रत्नापूर येथे १५ ग्रामपंचायत सदस्य आहे. मात्र गावात अतिक्रमण वाढल्याने रस्ते अरुंद झाले आहे. गावाच्या मध्यभागातून जाणारा मुख्य रस्ता अरूंद झाला आहे. ...
पूर्वी प्रत्येकाच्या घरात चुली होत्या, त्यामुळे ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही म्हण प्रचलित झाली. मात्र आता प्रत्येकाच्या घरात गॅसने प्रवेश केला आहे. त्यामुळे ‘घरोघरी गॅसचे सिलिंडर अन् शेगडी’ म्हणण्याची ...
शासनाने आश्वासन देऊन ३ वर्षे लोटले. मात्र अद्यापही विविध मागण्यांची पूर्तता न झाल्याने मॅग्मो संघटनेने पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. २७ मेपासून असहकार व २ जूनपासून काम बंद ...
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील निर्माणाधीन निम्म वैनगंगा प्रकल्पाचा आराखडा तयार झाला असला तरी प्रकल्प अद्यापही अपूर्णच आहे. परंतु भविष्यातील लाभार्थी गावातील शेतकर्यांना स्टॅम्प ...
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत तालुका स्तरावर अपंग समावेशित संशोधन व प्रशिक्षण संस्थेमध्ये विशेष गरजाधारक विद्यार्थ्यांंंच्या कला गुणांना वाव देण्यासाठी नि:शुल्क ग्रीष्मकालीन शिबिर ...
स्पर्धेच्या युगात योग्य मार्गदर्शनाअभावी भरकटत चाललेल्या आजच्या विद्यार्थ्यांंना योग्य मार्गदर्शनाची गरज असून विद्यार्थ्यांंनीही विद्यार्थ्यांंचे खरे दिपस्तंभ कोण, याचा विचार करून महामानव ...
विद्यार्थी हा संस्कारक्षम असल्याने त्यावर चांगल्या वाईट संस्कारामुळे तो घडतो तसेच बिघडतो मात्र जीवनात काय व्हायचे आहे, त्याचे मार्ग कोणते व त्यापर्यंत जाण्यासाठीचे उपाय कोणते, ...
सुमारे तीन लाख नागरिकांच्या आरोग्याचे हमी घेणारे तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयातील पाच वॉटर कुलर पिण्याचे थंड पाणी मागील एक ते दीड महिन्यांपासून बंद आहेत. ...
जिल्हा बँकेच्या वाहनांचा दुरुपयोग करणे आणि अन्य कारणांवरून भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव शुक्रवारी पारित ...