तहसील कार्यालयाला बंजारा क्रांती दलाच्या वतीने ताला ठोको आंदोलन करण्याचा ईशारा बंजारा क्रांतीदलाने दिल्यानंतर वंचित लोकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला. ...
शेतकर्यांच्या हातावर तुरी देऊन कोट्यवधी रूपये घेऊन पसार झालेल्या बहुचर्चित व्यापारी अशोक मंत्री प्रकरणात हजारो क्विंटल सोयाबीनची खरेदी पुसदच्या एका व्यापार्याने केल्याची खात्रीलायक माहिती आहे. ...
शेतकर्यांचे कर्जाचे पुर्नगठण २१ जुनपर्यंत बँकांनी न केल्यास २२ जुन रोजी जऊळका येथील बँकेला ताला ठोको करणार असल्याचा ईशारा एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला. ...
काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या मुंबई मेट्रोने मुंबईच्या इतर वाहतूक सुविधांची री ओढली आहे. कावळा वायरवर बसल्याने तांत्रिकबिघाड झाला असून मेट्रो सेवा ठप्प झाली आहे. ...
ग्रामसचिवांकडे तीन ते पाच गावांची जबाबदारी तर काही ग्रामसचिवाकडे केवळ एकाच गावाचा स्वतंत्र कारभार दिल्याने समानतेच्या तत्त्वाला हरताळ फासला गेला आहे. ...