आंतरराज्यीय बावनथडी (राजीव सागर) प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. परंतु नियोजनाच्या अभावी प्रकल्प क्षेत्रापासून दोन ते तीन कि.मी. अंतरावरील गावासह तुमसर तालुक्यातील डझनभर गावे सिंचनापासून वंचित आहेत. ...
मोहाडी तालुक्यातील केसलवाडा पालोरा येथे डेंगूचा उद्रेक झालेला असून सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आरोग्य यंत्रणा सुस्त असून ग्रामप्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे वृत्त लोकमतने ठळकपणे प्रकाशित ...
स्वातंत्र्यानंतर आज सर्व समाजाने प्रगती केली. संगणक, इंटरनेटच्या माध्यमातून नवनवीन माहिती मिळू लागल्याने विकासाची भरमसाट झाली. तरीही भटक्या जमातीतील वडार समाज, आपल्या भटकंतीत जाती पाती राबवत आहे ...
कर्जत : रयत शिक्षण संस्थेकडून शैक्षणिक साहित्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांची होणारी लूट, अवाजवी शुल्क आकारणे, डोनेशन घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे प्रकार रयत शिक्षण संस्थेने बंद करावेत, ...
तुमसरजवळील मॅग्नीज शुद्ध करणारा युनिव्हर्सल फेरो कारखाना मागील ११ वर्षापासून कायम बंद आहे. १२०० कामगारांना बेरोजगार करणाऱ्या कारखान्यावर सुमारे २५० कोटींचे वीज बिल थकीत आहे. ...
देशाच्या जडणघडणीत शेतकऱ्यांचा मोलाचा वाटा असताना सुखी संपन्न असलेला बळीराजा आज देशोधडीला लागला आहे. २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ...