शासकीय रस्ता तलाठ्याने परस्पर विकला असल्याचा आरोप बामणवाडा येथील नागरिकांनी केला आहे. बामणवाडा वॉर्ड क्रमांक एक बिरसामुंडानगर येथील आदिवासी कर्मचारी गृहनिर्माण ...
स्वराज्य शेतकरी सेवा संघाच्या माध्यमातून शेतकरी बेरोजगारांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. येणाऱ्या काळात शेतकरी व बेरोजगारांच्या समस्यांसाठी प्रभावी आंदोलन छेडणार ...
अहमदनगर : विविध मागण्यांसाठी ग्रामसेवक युनियनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील ५०० ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प झालेले आहे. ...
वनाचे संरक्षण व संवर्धन तथा ग्रामस्थांचा सहभाग वाढावा या उद्देशाने या वर्षापासून सरकारने ग्रामवन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गावाभोवती असलेल्या वनक्षेत्राचे सर्व अधिकार गावाला मिळतील, ...
उस्मानाबाद : तांदूळ गैरव्यवहाराबाबत दोषी असलेल्या ३० रास्त भाव दुकानदारांकडून त्यावेळच्या प्रचलित बाजारभावाप्रमाणे धान्याची किंमत वसूल करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले होते. ...
उस्मानाबाद : जिल्ह्यात रविवारी दुपारी सर्वदूर पावसाने हजेरी लावली़ सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात बरसलेल्या पावसाची शासनदफ्तरी सरासरी १२़७८ मिमीची नोंद झाली आहे़ ...
तालुक्यातील २३ प्राथमिक शिक्षकांचे वेतन विनाविलंब काढण्यात येईल, असे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर प्राथमिक शिक्षकांनी आंदोलनाची सांगता केली. ...
अहमदनगर : प्रशासन विभागात पदांची निर्मिती करून त्यानुसार लेखापरीक्षण विभागात अतिरिक्त ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याचा निर्णय सहकार विभागाच्या आयुक्तांनी घेतला आहे. ...