जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सिंचन विहरिंच्या अनुदानाचा मुद्दा चांगलाच गाजला. कंत्राटदाराचे धनादेश काढण्यासाठी अधिकाऱ्यांकडून विशेष तत्परता दाखविली जाते. ...
घरात अठराविश्व दारिद्र्य, शेतीचा तुकडा नाही. मोलमजुरी करीत तीनही मुलींचे शिक्षण केले. आईवडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी मुलींनीही आपल्या जीवाचे रान केले. आईवडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी ...
उस्मानाबाद : अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभाग आणि जळित विभागातील एसी यंत्रणाही गेल्या काही महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत़ ...
जालना : जालना, अंबड, भोकरदन या तीन नगर पालिकांच्या नगराध्यक्षपदी नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने नगराध्यक्षांची निवड बिनविरोध होणे निश्चित झाले आहे. ...