गत ५0 वर्षापूर्वी २२.0७ टक्के असणारा लोकसंख्या वाढीचा दर सन २0११ मध्ये १७.२३ टक्यांवर येऊन थांबला असला तरी जिल्ह्यात लोकसंख्या वाढीच्या वारूने बेफानपणे उधळणे थांबविले नाही. ...
तसं बघितलं गेल्यास मी ‘लोकमत’चा नियमित वाचक, पण मधल्या काळात कामाच्या व्यापात वाचण्यातला सातत्यपणा कमी झाला असला तरी लोकमतबरोबर येणा-या ‘ऑक्सिजन’ पुरवणीची मी आजही दर शुक्रवारी आतुरतेने वाट पहातो. ...