ग्रामसेवकांच्या विविध मागण्यांसाठी राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने मंगळवार (दि.१) पासून काम बंद आंदोलन पुकारण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे मानद अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी दिली. ...
भांडुप बोर्डाच्या 385 सुरक्षारक्षकांना पालिकेत कायम ठेवण्याचा प्रस्ताव मंजुर झाल्याने आता पालिकेने कित्येक वर्षानंतर हाती घेतलेल्या भरती प्रक्रियेला ग्रहण लागले आहे. ...
अहमदनगर : नाते कोनतेही असो, पण ते टिकविण्यासाठी पारदर्शकता असणे खूप महत्त्वाचे असते. प्रत्येकाने आपण जसे आहोत तसे स्वीकारल्यास जीवनातील समस्या दूर होतात ...