सिंचनातून समृध्दीचा ध्यास घेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सिंचन विहिरी खोदल्या. धडक सिंचन विहिरीच्या रूपाने त्यात आणखी भर पडली. मात्र समृध्दीचे स्वप्न प्रत्यक्ष साकारण्यासाठी विद्युत कंपनीने आडकाठी आणली. ...
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषदेत राष्ट्रवादीसोबतच्या सत्तेतून बाहेर पडणार असल्याची घोषणा शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार संजय राठोड यांनी केली. प्रत्यक्षात सत्तेतून बाहेर पडत ...
आगामी विधानसभा निवडणुका आघाडीत नव्हे तर स्वतंत्रपणे लढल्या जाव्या, या माध्यमातून आपली पक्षाची ताकद तपासता येईल, असा एकमुखी सूर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधून ऐकायला मिळत आहे. ...
भारताने सोडलेले मंगळ यान आजपासून ठीक १०० दिवसानंतर लाल ग्रहावर पोहोचणार आहे. या मंगळ यानाने आपला ७० टक्के प्रवास पूर्ण केलेला आहे आणि ते आपल्या पूर्ण वेगाने लक्ष्याकडे जात आहे. ...
तालुक्यातील गवंडी आणि उमरी गावाला स्वतंत्र राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली आहे. योजनेचे कामही सुरू झाले आहे. परंतु काम अत्यंत संथ गतीने सुरू असून, अभियंत्याच्या दुर्लक्षितपणामुळे मे जून महिन्यात ...
लोकसभा निवडणूक संपताच शेतमालाचे भाव वाढणार अशी आशा शेतकरी वर्गाला होती. मात्र सोयाबीन कपाशी, चणा, तूर आदी पिकांचे भाव गत काही दिवसात कोसळले आहे. पेरणीच्या तोंडावर असे झाल्याने ...
शहरालगतच्या अकरा ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने २०११ पासून बांधकामाकरिता परवानगी देणे बंद झाले. यामुळे अनेक बांधकामे रखडली आहे. यासंदर्भात पाच महिन्यांपूर्वी ...