हिंगोली : जिल्हा पोलिस विभागातील तृतीयश्रेणी कर्मचाऱ्यांना प्रवास व आहार भत्ता वेळेवर मिळत नाही. सुरक्षेसाठी दिवसरात्र एक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मागील ९ महिन्यांपासून भत्याविना कार्य करावे लागत आहे. ...
लातूर : मोदी सरकारने रेल्वेच्या प्रवास व मालवाहतुकीच्या दरात भरमसाठ वाढ केली आहे. याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने बुधवारी सकाळी लातूर रेल्वे स्टेशनवर रेलरोको आंदोलन केले. ...