अहमदनगर : नाते कोनतेही असो, पण ते टिकविण्यासाठी पारदर्शकता असणे खूप महत्त्वाचे असते. प्रत्येकाने आपण जसे आहोत तसे स्वीकारल्यास जीवनातील समस्या दूर होतात ...
अहमदनगर: शहर बससेवा बंद झाल्याने नगरकरांचे हाल सुरू झाले. नगरकरांकडून बोंबाबोंब सुरू झाली. विरोधकांनीही त्याचे भांडवल करत जिल्हाधिकाऱ्यांनाच मार्ग काढण्याची गळ घातली. ...
सुरगाणा : तालुक्यात वनतस्करांचा हैदोस सुरूच असून, या भागातील कोट्यवधीची वनसंपत्ती लुटून नेली. तालुक्याच्या पश्चिम , तस्करांनी वनविभागाचे दुचाकीवाहनच ज्वलनशील इंधन ओतून जाळून टाकले आहे. ...
अहमदनगर : जिल्हा निवडणूक शाखेतर्फे सुरू करण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमाकडे नवमतदारांनी तसेच नावे वगळल्या गेलेल्या मतदारांनी कानाडोळा केला. ...
नाशिक : एकाच टेबलावर तीन वर्षे व एकाच विभागात पाच वर्षे झालेल्या मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणारच, अशी ठाम भूमिका मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी घेतली. ...
मालेगाव : येथील दिवंगत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दगडू बयाजी भुसे (खैरनार) यांच्या पत्नी व आमदार दादा भुसे यांच्या मातोश्री गं. भा. रेशमाबाई दगडू भुसे (९२) यांचे पहाटे निधन झाले. ...