अहमदनगर : धनगर समाजाला केंद्र सरकारने १९५६ मध्ये आरक्षण लागू केले़ मात्र, राज्य सरकारने त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे गेल्या ५८ वर्षांपासून १ कोटीहून अधिक धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे़ ...
अहमदनगर : आषाढी वारीसाठी सुमारे २० हजारहून अधिक भाविक एस़ टी़ बसने पंढरपूरला जाण्याची शक्यता असून, नगरहून एस़ टी़ महामंडळाच्या ३६० बसेस पंढरीच्या वाटेवर धावणार आहेत़ ...
संगमनेर : कोषागार कार्यालयाने माजी मंत्री बी. जे. खताळ यांना मयत समजून त्यांची सरकारी पेन्शनच बंद केल्याचा प्रकार घडल्याने प्रशासनाची अवस्था ‘आंधळं दळतयं अन् कुत्रं पीठ खातयं’ अशी झाली आहे. ...