दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या मागणी व दबावामुळे आमदार वामनराव कासावार यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांना याच पदावर कायम ठेवण्यासाठी आता आमदारांनी ...
गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले तशी नोंदही शासन दरबारी आहे. मात्र विमा कंपन्यांना हा अहवाल मान्य नाही. त्यामुळे दीड लाख शेतकरी पीक ...
संत ज्ञानेश्वरमहाराजांचे धाकटे बंधू संत सोपानकाका यांची संजीवन समाधी सासवड येथे आहे. सासवडच्या पश्चिमेला असलेल्या भोगावती (चांबळी) नदीकाठी सोपानदेवांचे समाधी मंदिर आहे. ...
सतीश जोशी, परभणी रेल्वे अर्थसंकल्पात मराठवाड्याच्या पदरात काहीही पडले नाही. विशेषत: नांदेड- परभणी - जालना - औरंगाबाद या मार्गावरील प्रवाशांची निराशा झाली ...
राज्यशासनाने २०१२-१३ च्या अध्याधेशानुसार खासगी शाळेत २५ टक्के गरीब विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रवेश मिळाण्याची तजवीज केली आहे. या नियमाचे काटेकोर पालन करण्यात यावे अशी मागणी करीता ...
भाजीपाल्याचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी त्यावर विविध रासायनिक औषधींची फवारणी केली जाते. त्यामुळे या भाजीपाल्यातील पौष्टीकता नष्ट होत आहे. या भाज्या मानवी शरीरासाठी घातक ठरत ...