शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
3
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
4
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
5
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
6
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
7
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
8
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
9
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
11
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
12
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
13
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
14
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
15
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
17
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
18
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
19
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
20
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?

भर पुरात गाठले मामाचे गाव, मुंबईत मृत्यू झालेल्या तरुणावर आजोळी अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 19:59 IST

दुर्दम्य आजाराशी झुंज देता देता प्राणज्योत मावळलेल्या युवकांचे मुंबईहून गावी आणताना आस्मानी संकटांना तोंड देत अखेर आजोळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

- सरदार चोगुले

कोल्हापूर - माणसाला कोठे, कधी, कसेही मरण आले तर अंत्यसंस्कार राहत्या गावातचं व्हावे.अशी इच्छा असते.असेच दुर्दम्य आजाराशी झुंज देता देता प्राणज्योत मावळलेल्या युवकांचे मुंबईहून गावी आणताना आस्मानी संकटांना तोंड देत अखेर आजोळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

उदाळवाडी (ता.पन्हाळा) येथील अभिनंदन संजय पाटील असे त्या युवकांचे नाव आहे. सर्वत्र मुसळधार पावसाने आणि महापूराच्या विळख्याने हाहाकार माजला असताना २२ तासाच्या संघर्षमय प्रवासानंतर त्याचा अंत्यविधी गावात करण्यात आला.

वाघवे मुळ गाव असणारा अभिनंदन पाटील आईच्या मृत्यूनंतर उदाळवाडी येथे मामाच्या गावी वास्तव्यास होता.तो खाजगी कंपनी काम करत होता.दोन महिन्यापूर्वी त्याला  निमोनिया झाल्याने त्याला उपचरासाठी कोल्हापूर येथे सीपीआर दवाखान्यात ठेवले होते; परंतू आजार बळावल्यामुळे महिन्यापूर्वी त्याला मुंबई येथील जे.जे.इस्पितळात पुढील उपचारासाठी दाखल केल्याने त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर त्याची बुधवारी सकाळी प्राणज्योत मावळली.    

कोल्हापूरला पावसाने व महापुराच्या पाण्याने थैमान घातल्याने मृतदेह गावाकडे नेऊ नका अशा विनवण्या डाॅक्टर नातेवाईकांना करत होते; परंतु, मृतदेह अंत्यविधीसाठी गावाकडेच नेण्यावर नातेवाईक ठाम होते. 

बुधवारी दुपारी अंधेरी येथील शिवसेनेच्या रूग्णवाहिकेने मृतदेह घेऊन कोल्हापूरकडे येत असताना अनेक संकटाना तोंड देत यावे लागले. 

पुणेच्या दरम्यान रूग्णवाहिकेला सरकारी अधिकाऱ्ऱ्यांच्या गाडीचा अपघात झाल्याने तेथे वांदग निर्माण झाले. त्यानंतर दोन ठिकाणी पोलिसांनी पुराच्या पाण्यातून गाडी घालण्यास नकार दिला होता; पण परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनीही माणूसकी दाखवत मदत केली.सुरक्षेच्या दृष्टीने गाडी रस्त्यावरील पाण्यातून बाहेर पडल्यानंतर सायरन करण्याचा इशारा करण्याची ताकीद दिली होती.अशा अनेक संघर्षमय प्रवासातून अभिनंदन पाटीलवर गुरुवारी मध्यरात्री मामाच्या गावी अंत्यसंस्कर करण्यात आले.

टॅग्स :Deathमृत्यूkolhapurकोल्हापूर