शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Kolhapur: काळम्मावाडी धरण फुटल्यावर शासन जागे होणार का ?, शिवसेनेची विचारणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 12:06 IST

गळतीचे काम न सुरू झाल्यास गुरुवारी जलसमाधी

कोल्हापूर : दूधगंगा (काळम्मावाडी) धरण फुटल्यावर सरकार जागे होणार आहे का ? राज्य शासन माणसे मरण्याची वाट पाहत आहे का ? धरणाची गळती त्वरित बंद करा, अन्यथा गुरुवारी (दि. ३० मे) शिवसेनेच्या वतीने त्याच धरणात जलसमाधी आंदोलन केले जाईल, असा इशारा सोमवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे यांना देण्यात आला.या धरणाची गळती दूर करण्यात जलसंपदा विभागाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंता म्हेत्रे, कार्यकारी अभियंता अशोक पोवार यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन देण्यात आले.सन १९९९ साली दूधगंगा धरणाचे काम पूर्ण झाले. १२२० मीटर लांबीचे दूधगंगा धरण गेली काही वर्षे मरण यातना भोगत आहे. यास सर्वस्वी महाराष्ट्र शासन जबाबदार आहे. सर्वसाधारण ७० लिटर / सेकंद यावर कोणत्याही धरणाची गळती वाढून चालत नाही. दूधगंगा धरणातून पाण्याची गळती वाढतच गेली आहे. ती दि. २३/०१/२०२१ रोजी २११.१० लिटर / सेकंद इतकी गळती आहे.धरण सुरक्षित संघटना नाशिक यांनी दि. १९/०४/२०२१ व ०१/११/२०२१ रोजी पावसाळ्यापूर्वी पाहणी केली असता, दगडी धरणातून गळतीचे प्रमाण ३३.६८ लिटर/ सेकंद व २६४ लिटर / सेकंद इतकी आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. दूधगंगा प्रकल्प अंतर्गत गळती प्रतिबंध उपाययोजना सन २०२२-२३ दर सूचीवर आधारीत विशेष दुरुस्तीसाठी ८० कोटी ७२ लाख ११ हजार ८५४ इतक्या निधीचा प्रस्ताव शासनास पाठवला आहे. परंतु अध्यापही दूधगंगा धरणाच्या गळतीचे काम सुरू झालेले नाही.शिष्टमंडळात विजय देवणे, संजय पवार, सुनील शिंत्रे, सरेश चौगले, उत्तम पाटील, सुनील मोदी, सागर पाटील, उत्तम शेटके, बापू किल्लेदार, एम. एन. पाटील, विक्रम पाटील, जमीर ताशिलदार, अनिल चौगले, विजय टिपुगडे, विशाल देवकुळे, संभाजी भोकरे, दिनेश परमार, महादेव कुकडे, राजू यादव, संजय जाधव, दिनेश साळोखे यांचा समावेश होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणShiv Senaशिवसेना