शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

बारामतीतच रात्री भारनियमन का?, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 14:14 IST

प्रश्न निर्माण करून आधी जनतेच्या डोळ्यात अश्रू आणायचे अणि नंतर ते पुसण्याचे नाटक महाविकास आघाडी सरकार करत आहे.

कोल्हापूर : ऊर्जामंत्र्यांच्या विभागाला केवळ नियोजन न जमल्यामुळे राज्यात वीजटंचाई निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीकडून ही कृत्रिम वीजटंचाई निर्माण करण्यात आली असून केवळ दलालांकडून वीजखरेदीसाठी आटापिटा सुरू असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे उपस्थित होते.हाळवणकर म्हणाले, प्रश्न निर्माण करून आधी जनतेच्या डोळ्यात अश्रू आणायचे अणि नंतर ते पुसण्याचे नाटक महाविकास आघाडी सरकार करत आहे. राज्यातील कोणतेही वीजनिर्मिती केंद्र कोळशाअभावी बंद नसल्याचे महानिर्मितीच्या वेबसाईटवर स्पष्ट म्हटले आहे. केंद्र सरकारने वीजखरेदीच्या दरावर मर्यादा घातल्याने हितसंबंधीयांचा जळफळाट सुरू आहे.महाराष्ट्र शासनाने महावितरणचे ९ हजार कोटी रुपये देणे आहे. ते दिल्यास सर्व प्रश्न सुटणार आहेत. परंतु केंद्र सरकारकडे बोट दाखवून ऊर्जामंत्री दिशाभूल करत आहेत. केंद्र सरकारने मार्चमध्ये सर्वाधिक म्हणजे रोज २ लाख १४ हजार टन कोळसा पुरवला आहे. तर ११ एप्रिलपर्यंत रोज १ लाख ७६ हजार टन कोळसा पुरवण्यात आला आहे. घोषित आणि अघोषित या भारनियमनामुळे समाज त्रस्त झाला आहे. त्यामुळे यातून दिलासा देण्याची गरज आहे.बारामतीतच रात्री भारनियमन का?राज्यात दिवसा भारनियमन आणि बारामतीत मात्र रात्री ११ ते पहाटे ५ असे भारनियमन हा भेदभाव का असा प्रश्न हाळवणकर यांनी उपस्थित केला. राज्यभरातील शेतकरी रात्रभर शेतातच रहावा अशी आघाडी सरकारची इच्छा आहे काय, असे ते म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरelectricityवीजBaramatiबारामतीFarmerशेतकरी