शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

'लोकांना फार त्रास होईल असं वाटत नाही',२ हजारांच्या नोटेवर प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 14:31 IST

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली.

शुक्रवारी (१९ मे) संध्याकाळी धक्कादायक निर्णय घेत आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली. या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत वैध मानल्या जातील, असे आरबीआयने म्हटले आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर आरोप-प्रत्योराप सुरू झाले. यामध्ये मोदी सरकारवर निशाणा साधला जात आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली.

Karnataka Swearing-in Ceremony: सिद्धरामय्या अन् डी. के. शिवकुमार यांनी घेतली शपथ; देशभरातील अनेक दिग्गजांची उपस्थिती

अजित पवार म्हणाले, दोन हजार रुपयांच्या नोटा छपाई दरम्यान बंद झाल्या , पण याबद्दल त्याचे कारण आणि अधिकार  शकेल. पूर्वी नोटा बंद झाल्या त्यावेळी लोकांनी खूप काही सहन केले, या नोटाबंदी मधून काळा पैसा बाहेर येईल आणि खोट्या नोटांना आळा बसेल असे सर्वसामान्यांना वाटले होते, त्यामुळे त्यांनी ते सहन केले.

"दोन हजार रुपयांच्या नोटबंदीचा निर्णय घेतला. तीन महिन्यात या नोटा बंद होणार आहे. लोकांना फार त्रास होईल असे वाटत नाही. अनेक महिने दोन हजार रुपयांच्या नोटा छपाई दरम्यान बंद झाल्या होत्या, पण याबद्दल त्याचे कारण आणि अधिकार आरबीआय सांगू शकेल का ?, असा सवालही अजत पवार यांनी केला.

भाजपात अनेक नेते जाणार असल्याचे दावे करण्यात येत आहेत, मात्र असे दावे अनेक वर्ष करण्यात येत आहे. ज्या वेळेस हे दावे खरे ठरतील त्यावेळेस या दाव्यांना महत्त्व ठरेल. महागाई , बेरोजगारी,  शेतकऱ्यांचे प्रश्न यांच्यावर दुर्लक्ष करण्यासाठी असे दावे केले जात आहेत, असंही अजित पवार म्हणाले. अशा पद्धतीने बातम्या देऊन ते नेमके काय साध्य करतात, हे अजून पर्यंत कळलेले नाही. अशा बातम्यांमुळे पेट्रोल दरवाढ कमी होणार आहे का, सिलेंडरच्या किमती कमी होणार आहेत का, असा सवालही अजित पवार यांनी केला. तरुणांना रोजगार मिळणार आहेत का ? ज्यांच्या हातात सरकार असतं त्यांनी प्रशासनावर एक जरब बसविले पाहिजे, असंही पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस