शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या धर्तीवर मुंबईच्या सीमा रोखू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:18 IST

कोल्हापूर : केंद्र सरकारने मंजूर केलेले अन्यायी कृषी कायदे मागच्या दाराने राज्यात लाग करण्याची संशयास्पद घाई थांबवावी; अन्यथा दिल्लीच्या ...

कोल्हापूर : केंद्र सरकारने मंजूर केलेले अन्यायी कृषी कायदे मागच्या दाराने राज्यात लाग करण्याची संशयास्पद घाई थांबवावी; अन्यथा दिल्लीच्या धर्तीवर मुंबईच्याही सीमा रोखू, असा इशारा अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने राज्य सरकारला शनिवारी दिला.

किसान संघर्ष समन्वय समितीचे अशोक ढवळे, राजू शेट्टी, जयंत पाटील, मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, नामदेव गावडे, प्रा. एस. व्ही. जाधव, अजित नवले, किशोर ढमाले, सुभाष लोमटे, सीमा कुलकर्णी, सुभाष काकुस्ते, राजू देसले यांनी निवेदनाद्वारे राज्य सरकारला दिला आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, केंद्राच्या कायद्यामध्ये किरकोळ बदल केले तर ते पवित्र होणार नाही, कायदे आणण्यामागील केंद्राचा उद्देश व कायद्यांचे शेतकरी विरोधी, कार्पोरेट धार्जीणे चरित्रही बदलले जाणार नाही. शेतकऱ्यांना संकटात टाकणाऱ्या या कायद्यांनाच विरोध असताना त्यात जुजबी बदल करून लागू करण्यास आमचा ठाम विरोध आहे. त्यामुळे हे कायदे रद्द करा, यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या धर्तीवर मुंबईत सीमा रोखून धरत आरपारची लढाई लढण्यास सज्ज आहोत. राज्य सरकारने कृषी कायद्यांची अंमलबजावणी करणार नसल्याचा आणि शेतमालाला उत्पादनाच्या दीडपट हमीभाव द्यावा, असा ठराव पुढील अधिवेशनात मंजूर करण्यासाठी पाऊले उचलावीत; अन्यथा केंद्राप्रमाणेच राज्याचीही नियत शेतकरी विरोधीच असल्याचे गृहीत धरून राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलनाची आघाडी उघडली जाईल असेही निवेदनात म्हटले आहे.