शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

पाणीदार कोल्हापूर

By admin | Updated: April 30, 2016 00:42 IST

नद्या : पंचगंगा, भोगावती, तुळशी, कासारी, कडवी, वेदगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी, धामणी, दूधगंगा, वारणा, कुंभी, शाळी

निम्म्याहून अधिक महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून निघाला आहे. शेतीसाठी सोडाच पिण्याचे पाणीही पंधरा दिवसांतून एकदा येते, अशी स्थिती अनेक शहरांत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरची स्थिती पाहिली की, आपण नैसर्गिक साधनसंपत्तीने खरंच किती समृद्ध आहोत याची प्रचिती येते. राजर्षी शाहू महाराजांनी दूरदृष्टीने राधानगरी धरण बांधले. त्यामुळेच या समृद्धीत भर पडली. आता एप्रिल संपून मे सुरू होत आहे आणि तुम्ही जिल्ह्याच्या कोणत्याही भागात गेला तर तुडुंब भरलेल्या नद्या वाहताना दिसतात. रणरणत्या उन्हात या नद्या पाहूनच मनाला गारवा मिळतो. संपूर्ण महाराष्ट्रात असे चित्र कोल्हापूरवगळता अपवादानेच बघायला मिळेल. ‘लोकमत’ने गेल्या पंधरवड्यात तलावांनी कसा तळ गाठला याची छायाचित्रे प्रसिद्ध केली. त्यास वाचकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता त्याच धर्तीवर भरलेल्या नद्यांचे हे दर्शन...समृद्धीचे दर्शन...पाणीदार जिल्ह्याचे दर्शन...कोल्हापूर हा जसा पाणीदार जिल्हा आहे, तसेच इथल्या मातीत आणि माणसांच्या अंगातही ईर्ष्येचे, स्वाभिमानाचे वेगळे पाणी आहे. कोल्हापूर म्हणूनही हे त्याचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे.नद्या : पंचगंगा, भोगावती, तुळशी, कासारी, कडवी, वेदगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी, धामणी, दूधगंगा, वारणा, कुंभी, शाळीबंधारे : राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, नृसिंहवाडी, सांगली, अंकली, राजापूर.मोठी धरणे : राधानगरी, तुळशी, वारणा, दूधगंगा.मध्यम धरणे : कासारी, कडवी, कुंभी, पाटगाव, चिकोत्रा, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे.