शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

पाणीदार कोल्हापूर

By admin | Updated: April 30, 2016 00:42 IST

नद्या : पंचगंगा, भोगावती, तुळशी, कासारी, कडवी, वेदगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी, धामणी, दूधगंगा, वारणा, कुंभी, शाळी

निम्म्याहून अधिक महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून निघाला आहे. शेतीसाठी सोडाच पिण्याचे पाणीही पंधरा दिवसांतून एकदा येते, अशी स्थिती अनेक शहरांत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरची स्थिती पाहिली की, आपण नैसर्गिक साधनसंपत्तीने खरंच किती समृद्ध आहोत याची प्रचिती येते. राजर्षी शाहू महाराजांनी दूरदृष्टीने राधानगरी धरण बांधले. त्यामुळेच या समृद्धीत भर पडली. आता एप्रिल संपून मे सुरू होत आहे आणि तुम्ही जिल्ह्याच्या कोणत्याही भागात गेला तर तुडुंब भरलेल्या नद्या वाहताना दिसतात. रणरणत्या उन्हात या नद्या पाहूनच मनाला गारवा मिळतो. संपूर्ण महाराष्ट्रात असे चित्र कोल्हापूरवगळता अपवादानेच बघायला मिळेल. ‘लोकमत’ने गेल्या पंधरवड्यात तलावांनी कसा तळ गाठला याची छायाचित्रे प्रसिद्ध केली. त्यास वाचकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता त्याच धर्तीवर भरलेल्या नद्यांचे हे दर्शन...समृद्धीचे दर्शन...पाणीदार जिल्ह्याचे दर्शन...कोल्हापूर हा जसा पाणीदार जिल्हा आहे, तसेच इथल्या मातीत आणि माणसांच्या अंगातही ईर्ष्येचे, स्वाभिमानाचे वेगळे पाणी आहे. कोल्हापूर म्हणूनही हे त्याचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे.नद्या : पंचगंगा, भोगावती, तुळशी, कासारी, कडवी, वेदगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी, धामणी, दूधगंगा, वारणा, कुंभी, शाळीबंधारे : राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, नृसिंहवाडी, सांगली, अंकली, राजापूर.मोठी धरणे : राधानगरी, तुळशी, वारणा, दूधगंगा.मध्यम धरणे : कासारी, कडवी, कुंभी, पाटगाव, चिकोत्रा, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे.