शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

विनोद तावडे मोठे होतील, आम्हांला आनंद आहे; मंत्री चंद्रकांत पाटील यांची सूचक प्रतिक्रिया

By समीर देशपांडे | Updated: June 11, 2024 12:38 IST

'कांदा आणि मराठा आरक्षण याबाबत आम्ही जे काही केलं ते लोकांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडलो'

कोल्हापूर : विनोद तावडे हे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे. जिथे जातील तेथे यश मिळवण्यासाठी सर्व बारकावे पाहतात. ते मोठे होतील आणि त्याचा आम्हांला आनंद आहे. पक्ष चालवण्यामागे त्यांची मोठी भूमिका आहे असे सूचक वक्तव्य उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

पाटील यांच्या हस्ते मंगळवारी शेंडा पार्क येथे वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. केंद्र  त्यांना काय द्यायचे हे ठरवेल. याबाबत अनेक पर्याय चर्चेत येत आहेत असेही ते म्हणाले. विविध प्रश्नांना उत्तर देताना पाटील म्हणाले, मोहन भागवत हे सर्वांचे पालक आहेत. घरामध्ये काहीही घडलं तर त्याच्यावर बोलण्याचा त्यांचा अधिकारच असतो. आम्ही नेहमीच आत्मपरीक्षण करतोच. त्यामुळे दोन जागांवरून आम्ही इथंपर्यंत आलो आहोत. पुणे लोकसभा क्षेत्रात उत्तम समूहकाम झालं आहे. आम्ही तेथे संविधान यात्राही काढली होती. मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधून त्यांना वस्तुस्थिती सांगावी लागणार आहे. कांदा आणि मराठा आरक्षण याबाबत आम्ही जे काही केलं ते लोकांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडलो. अमित शहा यांच्या सुचनेनुसार देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा कामाला सुरूवात केली आहे.कोल्हापूर लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत आणि कागलच्या मतांबाबत हसन मुश्रीफ, संजय मंडलिक आणि समरजित घाटगे यांनी एकत्र बसून चर्चा करावी. दक्षिण आणि उत्तरमध्ये आम्ही कमी पडलो. आम्ही यातील दुरूस्त्या करू.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलVinod Tawdeविनोद तावडेBJPभाजपा