शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

नागरिकांच्या जिवाशी खेळ! दुर्गंधीयुक्त पाण्याचा होतोय पुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 11:48 IST

घराघरात मळीमिश्रित आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्यानं महापालिकेच्या ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देमळीमिश्रित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठाअनेकांच्या आरोग्यावर वाईट परिणामपाणीपुरवठा विभागाकडून नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष

- ज्योती पाटील पाचगाव(कोल्हापूर) - शहरातील दीपसेवक सोसायटी आर.के.नगर (पाचगाव) या परिसरातील घराघरात मळीमिश्रित आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्यानं महापालिकेच्या ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अनेकदा तक्रारी करुनदेखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवला आहे. याकडे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं तात्काळ लक्ष देऊन शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी या परिसरातील रहिवाशांकडून केली जात आहे. 

आर.के.नगर येथील दीपसेवक सोसायटीमध्ये गेल्या वर्षभरापासून लोकांच्या घरात मळीमिश्रित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. तसंच एकदिवस आड होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक चांगलेच वैतागलेले आहेत.  दुर्गंधीयुक्त पाण्याने अनेकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे.   

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. पुरावा म्हणून अशुद्ध पाणी बाटलीतून घेऊन अधिकाऱ्यांनाही दाखवले आहे. पण अद्याप नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना यासंदर्भात सांगितले की त्यांच्याकडून उलट उत्तरं मिळतात, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.अपुऱ्या आणि मळीमिश्रित पाणीपुरवठ्याचे बिल मात्र वेळेत येत आहे. येथील लोकांनी बिले वेळेत भरुनसुद्धा  त्यांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. अनेकांनी घरात पाणी शुद्ध करण्याचे यंत्र बसवली आहेत. पण त्या पाण्यालाही दुर्गंधी येते. त्यामुळे आता यासंदर्भात तक्रार करायची तरी कोणाकडे, असा प्रश्न येथील रहिवाशांनी पडला आहे.  

टॅग्स :Waterपाणीkolhapurकोल्हापूर